पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काळ आला होता, पण...!

इमेज
काळ आला होता, पण...!  चांगल्या कर्माचे फळ चांगलेच भेटते! गटाराचे झाकण लावायला गेला अन चमत्कार झाला, दोन सेकंदांतच... प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस आपल्या कर्माचं फळ निश्चित मिळतच, आणि एका तरुणांबरोबर असाच काहीस घडलं आहे, ज्याचा व्हिडिओ आता सगळीकडेच व्हायरल होत आहे.  'काळ आता होता पण वेळ नाही' याचा अर्थ असा होतो कि, आपल्यावर एखादी वाईट किंवा धोकादायक गोष्ट घडण्याची वेळ जवळ आली होती, पण ती वेळ आणि घटना टाळण्यात आली किंवा आपला त्यातून पूर्णपणे बचाव झाला. बऱ्याच वेळा असं होत कि चांगले कर्म करूनही आपल्याला वाईट अनुभव येतात. मग असं वाटत कि हि दुनियादारीच नको आणि आपला चंगले कर्म करण्यावरून विश्वासच उडून जातो. मात्र हीच ती वेळ असते , जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक राहून जगण्याची.                                       येथे पहा हा व्हायरल व्हिडिओ:  'कर भाला तो हो भला' अशी आपल्याला शिकवणच दिली जाते. शिकवण नव्हे तर हा संस्कारच आहे. यापुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण तर सांगतात, कर्मण्यवाधिकारस्ते...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! या तारखेला जमा होणार एप्रिलचे १५०० रुपये

इमेज
Ladki Bahin Yojana April Installment: लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? निकष बदलले का? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती! नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना एप्रिल महिन्याच्या  हप्त्याची प्रतीक्षा आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्याच्या घडीला राज्यात २ कोटी ४७ लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत. जुलैपासून नऊ  हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. एप्रिलचा दहावा हप्ता असून हा महिना संपत आला असून या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही.  Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana April Installment Updates: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता केव्हा येणार याकडे सर्व पात्र महिलांचे लक्ष लागलेले आहे. या योजनेचे पैसे खात्यात जमा झालेत कि नाही हे तपासण्याकरिता अनेक महिला बँकेत रांगाही लावत आहेत. मात्र, एप्रिल महिन्याचे पैसे अद्यापही सरकारकडून देण्यात आलेले नसून यासंदर्भात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे...

पतीला मारताच पत्नी म्हणाली, मलाही मारून टाका, दहशवादी म्हणाला..., हृदय पिळवटून टाकणारा थरार

इमेज
  Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: मंजुनाथ यांच्या पत्नीने हृदय पिळवटून टाकणारा थरार सांगितला आहे.  Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे फिरायला गेलेल्या पर्यटकांबाबत हृदय पिळवटून टाकणारी माहिती समोर येत आहे. Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अतिशय भ्याड हल्ला (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) केला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १३ जण गंबीर जखमी झाले आहेत.पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या वैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी काल (मंगळवारी) पर्यटकांतर केलेल्या बेछूट गोळीबारात पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. नेमकं काय घडलं, याबाबत मंजुनाथ यांच्या पत्नीने हृदय पिळवटून टाकणारा थरार सांगितला आहे...

पैसा खेचण्याचं मशीनच म्हणा ना..!

इमेज
Vastu Shashtra: पैसा खेचण्याचं मशीनच म्हणा ना..! या 5 गोष्टी घरात ठेवाल, तर संपत्ती, बँक बॅलन्स वाढेल, कमी लोकांना माहित वास्तुशास्त्रात म्हटलंय.. Vastu Shashtra: वास्तुशास्त्र हे केवळ दिशा आणि सजावटीचे शास्त्र नाही तर आपल्या जीवनात संपत्ती, आनंद आणि स्थिरता आणण्याचा हा एक शक्तिशाली मार्ग आहे. Vastu Shashtra:  अनेकदा असं होतं की, वारंवार मेहनत करूनही बऱ्याच वेळेस पैशांची कमतरता जाणवते. सतत खर्चांवर खर्च, बँक बॅलन्स वाढलेला दिसत नाही, धनहानी होत असेल तर आता काही सोप्या, पण प्रभावी वास्तु उपायांचा अवलंब करण्याची वेळ आली आहे. वास्तुशास्त्रामध्ये अशा 5 गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरामध्ये योग्य दिशेने ठेवल्या तर या गोष्टी पैसे ओढणाऱ्या मशीनपेक्षा कमी नाही. या गोष्टी केवळ संपत्तीच आकर्षित करत नाहीत, तर घरात स्थिरता, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणतात. वास्तुशास्त्रानुसार, जाणून घेऊया त्या 5 चमत्कारिक गोष्टी, ज्या तुमच्या आयुष्यात पैसा आणि संपत्तीचा मार्ग उघडू शकतात. जीवनात संपत्ती, आनंद आणि स्थिरता आणण्याचा हा एक शक्तिशाली मार्ग वास्तुशास्त्र हे केवळ दिशा आणि सजावटीचे शास्त्र नाही ...

उष्णता वाढतेय काळजी घ्या !

इमेज
  उष्णता वाढतेय काळजी घ्या! शरीरातील पाणी वाढवा-उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. म्हणून काळजी घ्या. नाहीतर  उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. उपाय :  १) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. २) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल. ३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे.  त्यामुळे शरीरात  गारवा तयार होईल. ४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील. ५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका. ६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही. ७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे. ८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या. ९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या. १०) प्रत्येक काम सावकाशच करा.  ११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे. १२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे. १३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे. १४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिण...

पुढचे ३० दिवस पैसाच पैसा!

इमेज
  पुढचे ३० दिवस पैसाच पैसा! या तीन राशींची होणार चांदी, नव्या नोकरीसह अपार धन लाभाचे योग, राहू शुक्र युतीमुळे मिळेल श्रीमंती  शुक्र आणि राहूच्या या युतीने तीन राशींना चांगला लाभ मिळणार आहे, या तीन राशींना आकस्मिक धन लाभ आणि राजकीय यश मिळण्याचे योग दिसून येत आहेत. आता आपण जाणून घेऊया या त्या राशी कोणत्या आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि राहूची युती यावेळी मीन राशीमध्ये बनलेली आहे. हि युती १८ मे पर्यंत बनलेली दिसून येईल. शुक्राला भौतिक सुख, संपत्ती, सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते तर राहूला लपलेल्या इच्छा, रहस्यमय घटना आणि अप्रत्याशित बदल याचा कारक मानतात.  जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा जीवनात अनेक बदल, सुख सुविधा आणि आर्थिक लाभाचे योग दिसून येतात. शुक्र आणि राहूच्या या युतीने तीन राशींना चांगला लाभ मिळणार आहे. या तीन राशींना आकस्मिक धन लाभ आणि राजकीय यश मिळण्याचे योग दिसून येत आहे. जाणून घेऊ त्या तीन राशी कोणत्या आहेत. वृषभ राशी शुक्र आणि राहूची युती वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. शुक्र आणि राहूची युती ११ व्या भावात निर्माण होत आहे, जो संपत...

अबब! सोन्याच्या भावात सर्वात मोठी वाढ

इमेज
Gold price: अबब! सोन्याच्या भावात सर्वात मोठी उसळी, एक लाखाचा टप्पा ओलांडला, जाणून घ्या आजचा दर Gold price increase: अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे सोन्याचा भाव ऐतिहासिक पातळीवर जाऊन पोहोचला आहे. सोन्याचा भाव 1 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. Gold price cross 1 Lakhs mark: अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणामुळ जगभरातील भांडवली बाजारांमध्ये प्रचंड मोठी उलथापालथ झाली आहे. तसेच चीन (China) आणि अमेरिका (America) यांच्याकडून एकमेकांवर जास्तीत जास्त कर लावण्याचा सपाटा सुरु आहे. या दोन महासत्तांमधील व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिर वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय असणाऱ्या सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी वाढ झाली आहे. जागतिक बाजारात ऐतिहासिक पातळीवर सोन्याचा दर गेल्यानंतर देशांतर्गत देखील सोन्याच्या भावाला झळाळी मिळाली आहे. सोमवारी वायदे बाजार उघडताच सोन्याच्या भावात मोठी उसळी पाहायला मिळाली. एक तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोन्याचा भाव सोमवारी सकाळी सोन्याचा दर आज प्रति तोळा 1 लाख 116 रुपयांवर पोहोचला. यामध्ये वस्तू व सेवा कराच्या (GST Tax) रक्कमेच...

पत्नीनंच अभिनेत्याला पाजलं विष ! धक्कादायक बातमी:

इमेज
  पत्नीनंच अभिनेत्याला पाजलं विष, बालपणीचा मित्रही बायकोला मिळाला; प्रॉपर्टी हडपली अन् मुलासह गायब झाली.  'एफआयआर' आणि 'मे आय कम इन मॅडम' यांसारख्या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आणि सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता संदीप आनंदला त्याच्या खऱ्या आयुष्यात मात्र अनेक खचता खाव्या लागल्या आहेत. फिल्म इंडस्ट्री (Film Industry) जेवढी ग्लॅमरस दिसते, तेवढीच ते एक मायाजाल असल्याचं आपण अनेकांकडून ऐकतो. एवढंच काय तर, सिनेसृष्टीची काळी बाजू दर्शवणारी अनेक उदाहरणंही आपण पाहिली आहेत. याच ग्लॅमरस दुनियेत (Glamorous World) आपलं नाव कमावणासाठी धडपडणाऱ्या अभिनेत्याच्या वाट्याला आयुष्यभराचं दुःख आलं आहे. अभिनेत्याच्या बायकोनं त्याच्यासोबत असं काही केलं की, तो त्या धक्क्यातून कदाचितच सावरेल.  'एफआयआर' (FIR) आणि 'मे आय कम इन मॅडम' (May I Come in Madam?) यांसारख्या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आणि सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता संदीप आनंदला (Sandeep Anand) त्याच्या खऱ्या आयुष्यात मात्र अनेक खचता खाव्या लागल्या आहेत. त्याला आयुष्यात पावला पावलावर धोका आणि दुःख मिळ...

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना? अशी करा नोंदणी

इमेज
प्रधानमंत्री (PMKVY) कौशल्य विकास योजना? अशी करा नोंदणी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) हि भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांपैकी एक आहे. ह्या योजनेचा उद्देश देशातील तरुणांना उद्योगाशी संबंधित मोफत प्रशिक्षण देणे आहे. ज्यामुळे त्यांना रोजगार मिळण्यास मदत मिळू शकेल. हि योजना पीएमकेवीवाय कौशल्य विकास व उद्योग मंत्रालयाच्या वतीने चालवली जाते.पीएमकेवीवाय योजनेत तरुणांना ट्रेनिंग देण्याची फी सरकार भरते. सरकार PMKVY च्या माध्यमातून कमी शिकलेले किंवा 10वी, 12वी (मध्येच शाळा सोडणारे) युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देते.  योजनेचे फायदे:   प्रशिक्षण:  योजनेच्या अंतर्गत तरुणांना वेगवेगळ्या उद्योगांसंबंधित मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. कौशल्य प्रमाण: प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणांना कौशल्य प्रमाणपत्र दिले जाते.  रोजगार:  योजनेतून तरुणांना वेगवेगळ्या उद्योगांमध्ये रोजगार मिळण्यास मदत केली जाते.  कौशल्य विकास: योजनेतून तरुणांचे कौशल्य विकसित केले जाते व त्यांना रोजगाराप्रती तयार केले जाते.  आत्मनिर्भर: योजनेतून तरुणांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत...

स्टँड-अप इंडिया योजनेचे फायदे

इमेज
स्टँड-अप इंडिया योजना स्टँड-अप इंडिया योजना ही भारत सरकारची एक उपयुक्त अशी योजना आहे. जी अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिला उद्योजकांना आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी आहे. ह्या योजनेचा मुख्य उद्देश्य ह्या सर्व जणांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देऊन प्रगत करणे हा आहे. ह्या योजनेतून बँका ग्रीनफिल्ड (नवीन) उद्योगांसाठी SC, ST आणि महिला उद्योजकांना 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकतात. योजनेचे मुख्य उद्दिष्ट्ये: उद्योजकतेला प्रोत्साहन: महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या सर्व समुदायाच्या उद्योजकांना व्यवसाय सुरु करण्यास मदत करणे. आर्थिक सहाय्य: ग्रीनफिल्ड उद्योगांसाठी नवीन उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देणे. रोजगार निर्मिती: नवीन उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे. योजनेची वैशिष्ट्ये: कर्ज मर्यादा: 10 लाख ते 1 कोटी रुपये. पात्रता: SC, ST आणि महिला उद्योजक (18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे). कर्जाचे स्वरूप: ग्रीनफिल्ड प्रकल्पांसाठी (नवीन व्यवसाय). व्याजदर: बदलू शकणाऱ्या व्याजदरांवर अवलंबून. पैसे परत करण्याची मुदत: 7 वर्षांपर्यंत. हमी: क्रेडिट गॅरंटी फ...

शेतकऱ्यांच्या फायद्याची सरकारची योजना !

इमेज
हळद रोपवाटिका स्थापन करणे (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)  राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत हळद रोपवाटिका स्थापना करणे. हळद रोपवाटिका स्थापना या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी / लाभार्थ्यांनी देशातील विविध विद्यापीठे, आसीएआर संस्था, राष्ट्रीय संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, प्रादेशिक कृषी सशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये, राज्य शासन कृषी विभाग, शासकीय रोपवाटिका (मानांकित) इत्यादी खात्रीशीर स्रोतांकडून हळद बियाणे उपलब्ध करून घेऊन (स्त्रोत अधिकृत असणे आवश्यक) त्याची लागवड करावी, व त्याचे उत्पादन करून इतर शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावे. सुधारित हळद वाणाची रोपवाटिका स्थापन करून शेतकऱ्यांना हळद बियाणे वाटप करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.  १. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉटनेट (http://www.hortnet.gov.in)  या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.   २. लाभार्थी पात्रता -  अ. योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांसाठी आहे. ब. शेतकऱ्यांकडे  हळद रोपवाटिका करिता पुरेशा सिंचनाची सोय उपलब्ध असणे.  क. एका लाभार्थ्यास किमान लागवडीचे क्षेत्र ०.५० हेक्टर ...

जलवायू परिवर्तन (Climate Change) आणि त्याचे वातावरणावर होणारे परिणाम

इमेज
हवामान बदल (Climate Change) म्हणजे काय? एखाद्या ठराविक ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेली ऊन, वारा, पाऊस, थंडी, यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानात जो बदल घडून येतो त्यालाच हवामान बदल म्हणजेच (Climate Change) होय. जलवायू परिवर्तन:-  Climate Change जलवायू परिवर्तन जल(पाणी) व वायू(हवा) ह्यांमधे होणार बदल आहे. ह्यामध्ये होणाऱ्या परिवर्तनास या अगोदरची दशक कारणीभूत आहेत. तसेच आताच्या काही वर्षांमध्ये वातावरणात होणार प्रदूषण व मानवीय गतिविधी कारणीभूत आहेत. आणि ह्या गतिविधींनी वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रभाव टाकला आहे. व त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचं तापमानात वाढ होतेय आणि या Climate Change म्हणजेच हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत.  जर याविषयी वेळीच पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल. पक्षी-प्राण्याच्या अनेक जाती नष्ट होणे, समुद्राची पातळी वाढणे, भयानक दुष्काळ अशा घटना घडून येतील. वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डाय ऑक्साईड (CO2) उत्सर्जनाचं प्रमाण वा...