पोस्ट्स

काळ आला होता, पण...!

इमेज
काळ आला होता, पण...!  चांगल्या कर्माचे फळ चांगलेच भेटते! गटाराचे झाकण लावायला गेला अन चमत्कार झाला, दोन सेकंदांतच... प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस आपल्या कर्माचं फळ निश्चित मिळतच, आणि एका तरुणांबरोबर असाच काहीस घडलं आहे, ज्याचा व्हिडिओ आता सगळीकडेच व्हायरल होत आहे.  'काळ आता होता पण वेळ नाही' याचा अर्थ असा होतो कि, आपल्यावर एखादी वाईट किंवा धोकादायक गोष्ट घडण्याची वेळ जवळ आली होती, पण ती वेळ आणि घटना टाळण्यात आली किंवा आपला त्यातून पूर्णपणे बचाव झाला. बऱ्याच वेळा असं होत कि चांगले कर्म करूनही आपल्याला वाईट अनुभव येतात. मग असं वाटत कि हि दुनियादारीच नको आणि आपला चंगले कर्म करण्यावरून विश्वासच उडून जातो. मात्र हीच ती वेळ असते , जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक राहून जगण्याची.                                       येथे पहा हा व्हायरल व्हिडिओ:  'कर भाला तो हो भला' अशी आपल्याला शिकवणच दिली जाते. शिकवण नव्हे तर हा संस्कारच आहे. यापुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण तर सांगतात, कर्मण्यवाधिकारस्ते...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! या तारखेला जमा होणार एप्रिलचे १५०० रुपये

इमेज
Ladki Bahin Yojana April Installment: लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? निकष बदलले का? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती! नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना एप्रिल महिन्याच्या  हप्त्याची प्रतीक्षा आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्याच्या घडीला राज्यात २ कोटी ४७ लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत. जुलैपासून नऊ  हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. एप्रिलचा दहावा हप्ता असून हा महिना संपत आला असून या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही.  Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana April Installment Updates: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता केव्हा येणार याकडे सर्व पात्र महिलांचे लक्ष लागलेले आहे. या योजनेचे पैसे खात्यात जमा झालेत कि नाही हे तपासण्याकरिता अनेक महिला बँकेत रांगाही लावत आहेत. मात्र, एप्रिल महिन्याचे पैसे अद्यापही सरकारकडून देण्यात आलेले नसून यासंदर्भात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे...

पतीला मारताच पत्नी म्हणाली, मलाही मारून टाका, दहशवादी म्हणाला..., हृदय पिळवटून टाकणारा थरार

इमेज
  Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: मंजुनाथ यांच्या पत्नीने हृदय पिळवटून टाकणारा थरार सांगितला आहे.  Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे फिरायला गेलेल्या पर्यटकांबाबत हृदय पिळवटून टाकणारी माहिती समोर येत आहे. Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अतिशय भ्याड हल्ला (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) केला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १३ जण गंबीर जखमी झाले आहेत.पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या वैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी काल (मंगळवारी) पर्यटकांतर केलेल्या बेछूट गोळीबारात पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. नेमकं काय घडलं, याबाबत मंजुनाथ यांच्या पत्नीने हृदय पिळवटून टाकणारा थरार सांगितला आहे...

पैसा खेचण्याचं मशीनच म्हणा ना..!

इमेज
Vastu Shashtra: पैसा खेचण्याचं मशीनच म्हणा ना..! या 5 गोष्टी घरात ठेवाल, तर संपत्ती, बँक बॅलन्स वाढेल, कमी लोकांना माहित वास्तुशास्त्रात म्हटलंय.. Vastu Shashtra: वास्तुशास्त्र हे केवळ दिशा आणि सजावटीचे शास्त्र नाही तर आपल्या जीवनात संपत्ती, आनंद आणि स्थिरता आणण्याचा हा एक शक्तिशाली मार्ग आहे. Vastu Shashtra:  अनेकदा असं होतं की, वारंवार मेहनत करूनही बऱ्याच वेळेस पैशांची कमतरता जाणवते. सतत खर्चांवर खर्च, बँक बॅलन्स वाढलेला दिसत नाही, धनहानी होत असेल तर आता काही सोप्या, पण प्रभावी वास्तु उपायांचा अवलंब करण्याची वेळ आली आहे. वास्तुशास्त्रामध्ये अशा 5 गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरामध्ये योग्य दिशेने ठेवल्या तर या गोष्टी पैसे ओढणाऱ्या मशीनपेक्षा कमी नाही. या गोष्टी केवळ संपत्तीच आकर्षित करत नाहीत, तर घरात स्थिरता, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणतात. वास्तुशास्त्रानुसार, जाणून घेऊया त्या 5 चमत्कारिक गोष्टी, ज्या तुमच्या आयुष्यात पैसा आणि संपत्तीचा मार्ग उघडू शकतात. जीवनात संपत्ती, आनंद आणि स्थिरता आणण्याचा हा एक शक्तिशाली मार्ग वास्तुशास्त्र हे केवळ दिशा आणि सजावटीचे शास्त्र नाही ...

उष्णता वाढतेय काळजी घ्या !

इमेज
  उष्णता वाढतेय काळजी घ्या! शरीरातील पाणी वाढवा-उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. म्हणून काळजी घ्या. नाहीतर  उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. उपाय :  १) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. २) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल. ३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे.  त्यामुळे शरीरात  गारवा तयार होईल. ४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील. ५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका. ६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही. ७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे. ८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या. ९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या. १०) प्रत्येक काम सावकाशच करा.  ११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे. १२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे. १३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे. १४) जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिण...

पुढचे ३० दिवस पैसाच पैसा!

इमेज
  पुढचे ३० दिवस पैसाच पैसा! या तीन राशींची होणार चांदी, नव्या नोकरीसह अपार धन लाभाचे योग, राहू शुक्र युतीमुळे मिळेल श्रीमंती  शुक्र आणि राहूच्या या युतीने तीन राशींना चांगला लाभ मिळणार आहे, या तीन राशींना आकस्मिक धन लाभ आणि राजकीय यश मिळण्याचे योग दिसून येत आहेत. आता आपण जाणून घेऊया या त्या राशी कोणत्या आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि राहूची युती यावेळी मीन राशीमध्ये बनलेली आहे. हि युती १८ मे पर्यंत बनलेली दिसून येईल. शुक्राला भौतिक सुख, संपत्ती, सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते तर राहूला लपलेल्या इच्छा, रहस्यमय घटना आणि अप्रत्याशित बदल याचा कारक मानतात.  जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा जीवनात अनेक बदल, सुख सुविधा आणि आर्थिक लाभाचे योग दिसून येतात. शुक्र आणि राहूच्या या युतीने तीन राशींना चांगला लाभ मिळणार आहे. या तीन राशींना आकस्मिक धन लाभ आणि राजकीय यश मिळण्याचे योग दिसून येत आहे. जाणून घेऊ त्या तीन राशी कोणत्या आहेत. वृषभ राशी शुक्र आणि राहूची युती वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. शुक्र आणि राहूची युती ११ व्या भावात निर्माण होत आहे, जो संपत...

अबब! सोन्याच्या भावात सर्वात मोठी वाढ

इमेज
Gold price: अबब! सोन्याच्या भावात सर्वात मोठी उसळी, एक लाखाचा टप्पा ओलांडला, जाणून घ्या आजचा दर Gold price increase: अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे सोन्याचा भाव ऐतिहासिक पातळीवर जाऊन पोहोचला आहे. सोन्याचा भाव 1 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे. Gold price cross 1 Lakhs mark: अमेरिकेच्या नव्या टॅरिफ धोरणामुळ जगभरातील भांडवली बाजारांमध्ये प्रचंड मोठी उलथापालथ झाली आहे. तसेच चीन (China) आणि अमेरिका (America) यांच्याकडून एकमेकांवर जास्तीत जास्त कर लावण्याचा सपाटा सुरु आहे. या दोन महासत्तांमधील व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिर वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय असणाऱ्या सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी वाढ झाली आहे. जागतिक बाजारात ऐतिहासिक पातळीवर सोन्याचा दर गेल्यानंतर देशांतर्गत देखील सोन्याच्या भावाला झळाळी मिळाली आहे. सोमवारी वायदे बाजार उघडताच सोन्याच्या भावात मोठी उसळी पाहायला मिळाली. एक तोळा म्हणजे 10 ग्रॅम सोन्याचा भाव सोमवारी सकाळी सोन्याचा दर आज प्रति तोळा 1 लाख 116 रुपयांवर पोहोचला. यामध्ये वस्तू व सेवा कराच्या (GST Tax) रक्कमेच...