पोस्ट्स

पत्नीनंच अभिनेत्याला पाजलं विष ! धक्कादायक बातमी:

इमेज
  पत्नीनंच अभिनेत्याला पाजलं विष, बालपणीचा मित्रही बायकोला मिळाला; प्रॉपर्टी हडपली अन् मुलासह गायब झाली.  'एफआयआर' आणि 'मे आय कम इन मॅडम' यांसारख्या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आणि सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता संदीप आनंदला त्याच्या खऱ्या आयुष्यात मात्र अनेक खचता खाव्या लागल्या आहेत. फिल्म इंडस्ट्री (Film Industry) जेवढी ग्लॅमरस दिसते, तेवढीच ते एक मायाजाल असल्याचं आपण अनेकांकडून ऐकतो. एवढंच काय तर, सिनेसृष्टीची काळी बाजू दर्शवणारी अनेक उदाहरणंही आपण पाहिली आहेत. याच ग्लॅमरस दुनियेत (Glamorous World) आपलं नाव कमावणासाठी धडपडणाऱ्या अभिनेत्याच्या वाट्याला आयुष्यभराचं दुःख आलं आहे. अभिनेत्याच्या बायकोनं त्याच्यासोबत असं काही केलं की, तो त्या धक्क्यातून कदाचितच सावरेल.  'एफआयआर' (FIR) आणि 'मे आय कम इन मॅडम' (May I Come in Madam?) यांसारख्या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आणि सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता संदीप आनंदला (Sandeep Anand) त्याच्या खऱ्या आयुष्यात मात्र अनेक खचता खाव्या लागल्या आहेत. त्याला आयुष्यात पावला पावलावर धोका आणि दुःख मिळ...

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना? अशी करा नोंदणी

इमेज
प्रधानमंत्री (PMKVY) कौशल्य विकास योजना? अशी करा नोंदणी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) हि भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांपैकी एक आहे. ह्या योजनेचा उद्देश देशातील तरुणांना उद्योगाशी संबंधित मोफत प्रशिक्षण देणे आहे. ज्यामुळे त्यांना रोजगार मिळण्यास मदत मिळू शकेल. हि योजना पीएमकेवीवाय कौशल्य विकास व उद्योग मंत्रालयाच्या वतीने चालवली जाते.पीएमकेवीवाय योजनेत तरुणांना ट्रेनिंग देण्याची फी सरकार भरते. सरकार PMKVY च्या माध्यमातून कमी शिकलेले किंवा 10वी, 12वी (मध्येच शाळा सोडणारे) युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देते.  योजनेचे फायदे:   प्रशिक्षण:  योजनेच्या अंतर्गत तरुणांना वेगवेगळ्या उद्योगांसंबंधित मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. कौशल्य प्रमाण: प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणांना कौशल्य प्रमाणपत्र दिले जाते.  रोजगार:  योजनेतून तरुणांना वेगवेगळ्या उद्योगांमध्ये रोजगार मिळण्यास मदत केली जाते.  कौशल्य विकास: योजनेतून तरुणांचे कौशल्य विकसित केले जाते व त्यांना रोजगाराप्रती तयार केले जाते.  आत्मनिर्भर: योजनेतून तरुणांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत...

स्टँड-अप इंडिया योजनेचे फायदे

इमेज
स्टँड-अप इंडिया योजना स्टँड-अप इंडिया योजना ही भारत सरकारची एक उपयुक्त अशी योजना आहे. जी अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिला उद्योजकांना आर्थिक मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी आहे. ह्या योजनेचा मुख्य उद्देश्य ह्या सर्व जणांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देऊन प्रगत करणे हा आहे. ह्या योजनेतून बँका ग्रीनफिल्ड (नवीन) उद्योगांसाठी SC, ST आणि महिला उद्योजकांना 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकतात. योजनेचे मुख्य उद्दिष्ट्ये: उद्योजकतेला प्रोत्साहन: महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या सर्व समुदायाच्या उद्योजकांना व्यवसाय सुरु करण्यास मदत करणे. आर्थिक सहाय्य: ग्रीनफिल्ड उद्योगांसाठी नवीन उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देणे. रोजगार निर्मिती: नवीन उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे. योजनेची वैशिष्ट्ये: कर्ज मर्यादा: 10 लाख ते 1 कोटी रुपये. पात्रता: SC, ST आणि महिला उद्योजक (18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे). कर्जाचे स्वरूप: ग्रीनफिल्ड प्रकल्पांसाठी (नवीन व्यवसाय). व्याजदर: बदलू शकणाऱ्या व्याजदरांवर अवलंबून. पैसे परत करण्याची मुदत: 7 वर्षांपर्यंत. हमी: क्रेडिट गॅरंटी फ...

शेतकऱ्यांच्या फायद्याची सरकारची योजना !

इमेज
हळद रोपवाटिका स्थापन करणे (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत)  राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत हळद रोपवाटिका स्थापना करणे. हळद रोपवाटिका स्थापना या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी / लाभार्थ्यांनी देशातील विविध विद्यापीठे, आसीएआर संस्था, राष्ट्रीय संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, प्रादेशिक कृषी सशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये, राज्य शासन कृषी विभाग, शासकीय रोपवाटिका (मानांकित) इत्यादी खात्रीशीर स्रोतांकडून हळद बियाणे उपलब्ध करून घेऊन (स्त्रोत अधिकृत असणे आवश्यक) त्याची लागवड करावी, व त्याचे उत्पादन करून इतर शेतकऱ्यांना वाटप करण्यात यावे. सुधारित हळद वाणाची रोपवाटिका स्थापन करून शेतकऱ्यांना हळद बियाणे वाटप करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.  १. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉटनेट (http://www.hortnet.gov.in)  या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.   २. लाभार्थी पात्रता -  अ. योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांसाठी आहे. ब. शेतकऱ्यांकडे  हळद रोपवाटिका करिता पुरेशा सिंचनाची सोय उपलब्ध असणे.  क. एका लाभार्थ्यास किमान लागवडीचे क्षेत्र ०.५० हेक्टर ...

जलवायू परिवर्तन (Climate Change) आणि त्याचे वातावरणावर होणारे परिणाम

इमेज
हवामान बदल (Climate Change) म्हणजे काय? एखाद्या ठराविक ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेली ऊन, वारा, पाऊस, थंडी, यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानात जो बदल घडून येतो त्यालाच हवामान बदल म्हणजेच (Climate Change) होय. जलवायू परिवर्तन:-  Climate Change जलवायू परिवर्तन जल(पाणी) व वायू(हवा) ह्यांमधे होणार बदल आहे. ह्यामध्ये होणाऱ्या परिवर्तनास या अगोदरची दशक कारणीभूत आहेत. तसेच आताच्या काही वर्षांमध्ये वातावरणात होणार प्रदूषण व मानवीय गतिविधी कारणीभूत आहेत. आणि ह्या गतिविधींनी वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रभाव टाकला आहे. व त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचं तापमानात वाढ होतेय आणि या Climate Change म्हणजेच हवामान बदलांमुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत.  जर याविषयी वेळीच पावलं उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल. पक्षी-प्राण्याच्या अनेक जाती नष्ट होणे, समुद्राची पातळी वाढणे, भयानक दुष्काळ अशा घटना घडून येतील. वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डाय ऑक्साईड (CO2) उत्सर्जनाचं प्रमाण वा...